एअर इंडियाचे सकाळी पोहोचणारे विमान आता दुपारी; ९ ऑगस्टपासून नवे वेळापत्रक लागू, एका दिवसात दिल्ली जाऊन काम उरकणे कठीण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडियाने आपल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला असून ९ ऑगस्टपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या बदलामुळे…