पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकाला १० हजारांचा दंड; मनपा आयुक्तांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : शहरात एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही…