Tag: #AgricultureProject

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क