वैजापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : “लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक”
छत्रपती संभाजीनगर : “लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि जास्तीत जास्त मतदान अत्यावश्यक आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेला सक्षम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी…