खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज ; जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना
छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात…