Tag: #WariNews

वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत

मुंबई : शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या निष्ठावान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने आज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क