Tag: #पाणीपुरवठा

‘तारीख पे तारीख’ संपणार? एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता…

जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक, पाणीपातळी ३८ टक्क्यांवर

जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क