अवकाळीनंतर पुन्हा उकाडा वाढणार; तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता ओसरत असून, पुन्हा एकदा उष्णतेची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराचे…