गोदावरी नदीत बुडून दोन बाल वारकऱ्यांचा मृत्यू; पैठणमध्ये हळहळ
पैठण : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या चार बालकांना गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचविण्यात…