Tag: #AurangabadWaterIssue

‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलनाचा अखेर हल्लाबोल! आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडकणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नावर १३ एप्रिलपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा समारोप १६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या…

‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत ठाकरे गटाचे जनआंदोलन सुरू; विविध चौकांत रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधून संतप्त आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने ‘लबाडांनो पाणी द्या’ या घोषणेसह जनआंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मुकुंदवाडी, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, हर्सूल टी पॉईंट या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क