राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदची बातमी ; दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख…