Tag: #MaharashtraRain

⚡ ऐन पेरणीच्या काळात आकाशातून संकट! विजेच्या तडाख्याने दोन सख्खे भाऊसह चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. याशिवाय चार जनावरे ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक…

जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक, पाणीपातळी ३८ टक्क्यांवर

जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क