🌾शेतातच अधिकारी! शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुसंवादाचा अभिनव उपक्रम सुरू🌿
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या शेतातच ऐकून घेण्यासाठी प्रशासनाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून “बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद” उपक्रमाची काल सुरुवात झाली. या…