महाराष्ट्र दिनापूर्वी शहरात पाणी पोहोचणार? दीर्घकालीन टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र दिनापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…