Tag: #QuotaIssue

लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाच्या आघाडीवर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारकडून मोठा शब्द घेतल्याची घोषणा केली आहे. आझाद मैदानावर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क