खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर कृषी विभागाची करडी नजर; १० भरारी पथकांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या…