Tag: #WeatherStation

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय; आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरीकांसाठी दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये औद्योगिक, शैक्षणिक, वाहतूक, कृषी आणि पुनर्विकास क्षेत्रांतील विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क