Tag: #जलपूजन

नाथसागर तुडुंब भरला, मराठवाड्याला मोठा जलदिलासा; शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

पैठण : नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले असून शेतकरी आणि नागरिकांना…

जायकवाडी धरण नव्वदी पार; आज जलपूजनानंतर दरवाजे उघडणार

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जायकवाडी धरणाने ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा गाठत नव्वदीचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (दि. ३० जुलै) रात्री १२ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी १५२०.२४ फूट इतकी झाली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क