Tag: #शेतीसमस्या

शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना वेळीच मदतीसाठी २० कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार २० कोटी…

फुलंब्री तालुक्यातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे कीडांचा हल्ला झाला आहे, तर गोबी आणि टोमॅटो पिकांवर गोगलगायींचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क