Tag: #GoodSamaritan

🚑 ‘राह-वीर’ योजना: अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने केंद्र सरकारने ‘राह-वीर’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या…

एटीएममध्ये मिळालेले ५० हजार रुपये पोलिसांना सुपूर्द करत प्रामाणिकपणाचा दिला आदर्श!

वाळूज : आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला असला, तरी काही माणसं आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवतात. अशीच एक घटना वाळूजमध्ये घडली असून, एटीएममध्ये चुकून राहिलेले ५० हजार रुपये…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क