Tag: #GoodSamaritan

🚑 ‘राह-वीर’ योजना: अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने केंद्र सरकारने ‘राह-वीर’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या…

एटीएममध्ये मिळालेले ५० हजार रुपये पोलिसांना सुपूर्द करत प्रामाणिकपणाचा दिला आदर्श!

वाळूज : आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला असला, तरी काही माणसं आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवतात. अशीच एक घटना वाळूजमध्ये घडली असून, एटीएममध्ये चुकून राहिलेले ५० हजार रुपये…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क