बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे; कर्जमाफीसंदर्भात सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन
अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतले. गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत उपोषण सुरू होते.…