Tag: #KrushiVibhag

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज ; जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क