🌩️ वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अचूक इशारा; प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हवे ‘दामिनी अॅप’! 🌩️
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे मागील दहा वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. विशेषतः जून व जुलै या महिन्यांमध्ये वीज कोसळून शेतकरी, जनावरे आणि…