“लबाडांनो, पाणी द्या” आंदोलनाचा समारोप आज; उद्धव ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल मोर्चा
छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईच्या प्रश्नावर ठाकरे गटाने छेडलेल्या “लबाडांनो, पाणी द्या” या आंदोलनाचा समारोप आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज शहरात भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार…