Tag: #RoadSafetyIndia

🚑 ‘राह-वीर’ योजना: अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने केंद्र सरकारने ‘राह-वीर’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या…

पडेगाव-नगर नाका परिसरात दोन अपघात; बीएसएनएल कर्मचाऱ्याचा मृत्यू, कार मधील प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिसरात सोमवारी रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे खळबळ उडाली. पडेगाव येथील रामगोपालनगरमध्ये भरधाव टॅक्सीने समोरील कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर समोरील कारमधील प्रवासी गंभीर जखमी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क