Tag: #प्रहारजनशक्ती

कर्जमाफीसाठी मंत्रालयात घुसून आंदोलन करू  – बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, मात्र रमीच्या खेळातून तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा कर गोळा होत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छिमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे…

बच्चू कडूंचा सरकारला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

शेतकरी, दिव्यांगांसह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. भरपावसात विभागीय आयुक्तालयासमोर संपलेल्या या मोर्चात, कडू…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क