Tag: #राज्यसरकार

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

दारू महागणार : राज्य सरकारचा निर्णय, विदेशी मद्यावर दरवाढ; हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये विक्रीला परवानगी

मुंबई : राज्य सरकारने उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या तिजोरीवर आधीच ९ लाख कोटी रुपयांचे कर्जाचे ओझे असून ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे ४० हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार…

महाविकास आघाडीचा राज्य सरकारविरोधात निषेध! क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून संताप व्यक्त

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. 1,236 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क