Tag: #कर्जमाफी

बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे; कर्जमाफीसंदर्भात सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन

अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतले. गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत उपोषण सुरू होते.…

शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना वेळीच मदतीसाठी २० कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार २० कोटी…

बच्चू कडूंचा सरकारला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

शेतकरी, दिव्यांगांसह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. भरपावसात विभागीय आयुक्तालयासमोर संपलेल्या या मोर्चात, कडू…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क