Tag: #FoodSafety

सणासुदीत भेसळमुक्त अन्न पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : “ग्राहकाला आपण दैवत मानतो, आणि या दैवताचा नैवेद्य शुद्ध, सकस व भेसळमुक्त असावा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हॉटेल व अन्न व्यावसायिकांना करताना केले. आगामी सण-उत्सवाच्या…

श्रावण यात्रेत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कडक लक्ष – जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, यात्राकाळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि…

उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या भगरीत बुरशी आढळल्यास अन्नविषबाधेचा धोका; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणात सेवन केली जाणारी भगर (सामो) योग्य प्रकारे साठवली न गेल्यास तिच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्नविषबाधा होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहावे आणि बुरशीग्रस्त…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क