Tag: #कृषीविभाग

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

📲 “खते कुठे उपलब्ध? आता शेतकऱ्यांच्या हातात संपूर्ण माहिती – कृषी विभागाचा अभिनव ब्लॉग सुरू”

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर कोणते आणि किती खत उपलब्ध आहे, याची अचूक व पारदर्शक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने विशेष ब्लॉग तयार करण्यात आला…

🌩️ वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अचूक इशारा; प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हवे ‘दामिनी अ‍ॅप’! 🌩️

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे मागील दहा वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. विशेषतः जून व जुलै या महिन्यांमध्ये वीज कोसळून शेतकरी, जनावरे आणि…

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर कृषी विभागाची करडी नजर; १० भरारी पथकांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या…

खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज ; जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क