Tag: #लोकशाही

वैजापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : “लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक”

छत्रपती संभाजीनगर : “लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि जास्तीत जास्त मतदान अत्यावश्यक आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेला सक्षम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी…

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

‘तारीख पे तारीख’ संपणार? एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क