Tag: #अतिवृष्टी

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने एक शेतकरी हतबल झाला व त्याने टोकाचे पाऊल उचलले. बकापूर-पळशी गावातील मधुकर सर्जेराव पळसकर या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात…

रुग्णालय फक्त १५ मिनिटांवर, पण पुरामुळे २ तासांचा विलंब; वैजापूरच्या तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.…

अतिवृष्टीमुळे उद्या संभाजीनगर जिल्ह्यात शाळांना सुट्टी; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूरस्थिती…

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने…

शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा : खरीप 2025 साठी 2,215 कोटींची मदत जाहीर

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क