हिंदी अनिवार्यतेवरील वाद थांबला; त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासन निर्णय रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे जाहीर…