Tag: #शिक्षणविभाग

दिवाळी सुटीनंतर आजपासून शाळा गजबजल्या; बच्चे कंपनी पुन्हा अभ्यासाच्या मूडमध्ये

छत्रपती संभाजीनगर : तब्बल १८ दिवसांच्या दिवाळी सुटीनंतर आज (दि. ३ नोव्हेंबर) पासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू होत आहेत. दीर्घ विश्रांती, मामाच्या गावी साजरी केलेली दिवाळी, फराळाचा आस्वाद आणि…

हिंदी अनिवार्यतेवरील वाद थांबला; त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासन निर्णय रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे जाहीर…

राज्यातील अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; आपल्या पाल्याचे नाव लगेच चेक करा..

राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी आज (२८ जून २०२५) जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने ही यादी दोन दिवस आधीच प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची…

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं; शिक्षण विभागाची तयारी पूर्ण

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच शिक्षण विभाग आणि बालभारतीने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. यंदा इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला…

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर – २६ मेपासून नोंदणीस प्रारंभ

मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडानंतर अखेर शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आता २६ मेपासून ३ जूनपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज तसेच महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांची नोंद…

अकरावी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात; 30 मे ला पहिली यादी जाहीर होणार 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नुकतीच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागभरातील १,३२९ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, त्यात छत्रपती…

दहावी बोर्ड निकाल जाहीर : बीड जिल्हा अव्वल, संभाजीनगर दुसऱ्या स्थानी; मुलींनी मारली बाजी

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (१३ मे) जाहीर झाला असून, विभागात बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानी छत्रपती संभाजीनगर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क