Tag: #GovernmentDecision

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार; आता होणार ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्टेशन

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे बदलले जाणार आहे. राज्य शासनाने या नावबदलास मंजुरी देत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे…

मनपाच्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न सुटला; दिवाळीपूर्वी मिळणार भरीव वेतन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील तब्बल दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रशासनाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आंदोलन…

शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा : खरीप 2025 साठी 2,215 कोटींची मदत जाहीर

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप…

लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाच्या आघाडीवर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारकडून मोठा शब्द घेतल्याची घोषणा केली आहे. आझाद मैदानावर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क