Tag: #Education

शाळांची घंटा आज पासून वाजणार; जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे जल्लोषात होणार स्वागत

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेसह मराठी माध्यमांच्या शाळांना आज, सोमवार (दि. १५) पासून सुरुवात होत असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या…

शाळेच्या पहिल्याच दिवशी १.४० लाख विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके; महापालिकेचे नियोजन अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके पोहोचावीत, या उद्देशाने महापालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे काटेकोर नियोजन केले आहे.…

मराठीपासून गणितापर्यंत प्रत्येक विषयात ३५ गुण; वाळूजच्या युवराजची जिद्द ठरली प्रेरणादायी

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले असताना, वाळूज परिसरातील एका विद्यार्थ्याने आपल्या वेगळ्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बजाजनगर येथील…

गरजू विद्यार्थ्यांचे ‘अण्णा’ काळाच्या पडद्याआड; मधुकरअण्णा मुळे यांचे निधन

Industrialist-Madhukarrao-Mule-Passes-Away छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस, मराठवाडा साहित्य परिषदेचे (मसाप) विश्वस्त आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य तसेच प्रसिद्ध उद्योगपती मधुकरअण्णा मुळे यांचे आजारपणाने दुःखद…

10, 12 वी उत्तरपत्रिका तपासणी मानधनात 12 वर्षांनंतर वाढ

exam-paper-evaluation-honorarium-increase-maharashtra छत्रपती संभाजीनगर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वर्षांनंतर दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत या मानधनात कोणतीही वाढ झाली…

कॉपी पकडल्यास शाळांची मान्यता रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश

maharashtra-board-exams-copy-free-campaign छत्रपती संभाजीनगर : राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जिल्ह्यातील परीक्षा पूर्णतः…

शहरातील शाळांमध्ये १५ मिनिटांचा स्वच्छता उपक्रम; मनपाकडून शाळांना देणार पत्र

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मनपा प्रशासकांनी जपानच्या धर्तीवर एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क