Tag: #FarmersProtest

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

टोमॅटोला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप; पाचशे ट्रॅक्टरसह महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

कन्नड तालुक्यातील पानपोई फाटा येथील उपबाजार समितीत टोमॅटोला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर–धुळे महामार्गावर तब्बल पाचशे ट्रॅक्टर उभे करून रास्ता रोको आंदोलन छेडले.…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

विभागीय आयुक्तालयात शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी व कामगारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयावर धडक दिली. सुरूवातीला आयुक्तालयासमोर घोषणा देत निदर्शने करण्यात आली. मात्र दुपारी दोनच्या सुमारास शेकडो…

९ जुलै भारत बंद : देशभरात २५ कोटी कामगार, शेतकरी रस्त्यावर; जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता

देशभरात उद्या म्हणजेच ९ जुलै रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून, तब्बल २५ कोटींपेक्षा अधिक कामगार, शेतकरी व कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या “श्रमिक व…

बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे; कर्जमाफीसंदर्भात सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन

अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतले. गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत उपोषण सुरू होते.…

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा — सरकारवर दानवे यांचा हल्लाबोल!

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली असून, आज बुधवार (११ जून) रोजी क्रांती चौकातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व…

बच्चू कडूंचा सरकारला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

शेतकरी, दिव्यांगांसह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. भरपावसात विभागीय आयुक्तालयासमोर संपलेल्या या मोर्चात, कडू…

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रोश मोर्चा

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मोर्चाची सुरुवात दुपारी दीड वाजता क्रांती चौकातून होईल आणि हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय, दिल्ली गेट येथे धडकणार आहे. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क