Category: संमिश्र

गुड टच आणि बॅड टच: मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी घ्यायची काळजी

गुड टच आणि बॅड टच: पालकांनी घ्यायची योग्य काळजी सध्याच्या काळात मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. मुलांना गुड टच आणि बॅड टच याबाबतची समज आवश्यक आहे, आणि यासाठी…

दहीहंडी उत्सवासाठी पोलिस सज्ज: अनुचित प्रकार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची योजना आखली आहे. उत्सवाच्या ठिकाणी छेडछाड आणि वादाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांसह “दामिनी पथक” तैनात करण्यात आले आहे. ३ पोलिस…

सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये तक्रारपेटी आणि पोलिस संपर्क क्रमांक लावण्याचे आदेश

जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींचे समुपदेशन करणे आणि त्यांना सुरक्षितता आणि तक्रार प्रक्रियेबाबत जागरूक करणे आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी…

शहरात दहीहंडीचा जल्लोष: ५३ ठिकाणी उत्साहाने दहीहंडी फोडली जाणार, वाहतुकीत बदल

शहरातील कृष्णभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदा ५३ ठिकाणी दहीहंडी फोडण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ११ मंदिरांत कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यामुळे शहरात दुपारी ४…

आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2024 :

आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2024 : मेष (Aries): आज तुम्ही जीवनात आलेल्या बदलांना स्वीकारण्याची तयारी करत आहात. उच्च शक्ती तुमचे मार्गदर्शन करत आहे, त्यामुळे पुढे जाण्याचा आत्मविश्वास बाळगा. वृषभ (Taurus):…

विमा पॉलिसी काढावी का? जाणून घ्या फायदे आणि महत्त्व

आजच्या काळात, जीवनातील अनिश्चितता वाढली आहे. अपघात, आजारपण, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणतेही आकस्मिक संकट यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा पॉलिसी अत्यंत महत्त्वाची ठरते. पण तरीही, बरेच लोक विमा पॉलिसी काढावी…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ महत्वपूर्ण निर्णय: शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये विविध विभागांशी संबंधित तब्बल १९ निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. 👉 मंत्रिमंडळ…

जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक, पाणीपातळी ३८ टक्क्यांवर

जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे…

आजचे राशभविष्य 25 ऑगस्ट 2024:

आजचे राशभविष्य 25 ऑगस्ट 2024: मेष (Aries): वैयक्तिक संबंध सुधारतील; नवी कामे अनुकूल राहतील. वृषभ (Taurus): खर्च नियंत्रित करा; संयम ठेवा. मिथुन (Gemini): नफ्यात सुधारणा; वरिष्ठांचे समर्थन मिळेल. कर्क (Cancer):…

रात्रीच्या पावसाने संभाजीनगरला भिजवले: हवामानात बदल

शुक्रवारी दुपारनंतर शहर आणि परिसरात ५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. सकाळी ३३ अंश सेल्सिअस असलेले कमाल तापमान पावसानंतर २ अंशांनी घसरून ३१ अंश सेल्सिअसवर आले, तर किमान तापमान २३.१ अंश…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क