Tag: #DevendraFadnavis

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

विद्यादीप बालगृह प्रकरणावर विधानसभेत खळबळ; चौकशी अहवालानंतर कडक कारवाईचे संकेत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहातील नऊ अल्पवयीन मुलींच्या पलायनप्रकरणी आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली. मुलींना मानसिक त्रास, भेटीसाठी परकीय पुरुष येणे, तसेच बालगृहातील प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे हे…

शेतजमिनीच्या वाटप पत्रावर नोंदणी शुल्क माफ; राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती…

बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे; कर्जमाफीसंदर्भात सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन

अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतले. गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत उपोषण सुरू होते.…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री; अन्न व नागरी पुरवठा खात्याची धुरा येण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर; EV क्लस्टरसाठी ५ एकर जागा देणार – मुख्यमंत्री फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येणार आहे. तसेच शेंद्रा व…

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे सात निर्णय घेतले आहेत. गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय, तसेच उच्च…

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय तापमान चढले; मविआ आणि भाजप आमनेसामने

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने रविवारी महाराष्ट्रभर “जोडो मारो” आंदोलन केले. मविआच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क