Tag: #AurangabadUpdates

हर्सूल रस्ता रुंदीकरणाची कारवाई पुढे ढकलली; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोहीम सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणारी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी २९ जुलैपासून हर्सूल परिसरात तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यामुळे…

हर्सूल रस्ता रुंदीकरण मोहीम मंगळवारपासून; १५० मालमत्ताधारक बाधित, प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल टी पॉईंट ते समृद्धी लॉनदरम्यान २०० फूट रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिकेची पाडापाडी मोहीम मंगळवारपासून (दि. २९) सुरू होणार आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सोमवारी (दि. २८) सुरू करण्याचे…

श्रावण यात्रेत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कडक लक्ष – जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, यात्राकाळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि…

शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला हर्सूल मधून सोमवारपासून होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सोमवार (दि. २८) पासून सुरू होणार असून, महापालिकेकडून हर्सूल परिसरातून या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत नगर रचना…

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा — सरकारवर दानवे यांचा हल्लाबोल!

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली असून, आज बुधवार (११ जून) रोजी क्रांती चौकातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व…

हर्सूल परिसरात भीषण अपघात : ट्रक कंपाउंड तोडून गोठ्यात घुसला; दोन शेळ्यांचा मृत्यू, तर दोन जनावरे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. DD 01 U 9956) नियंत्रण सुटल्याने हॉटेलच्या कंपाउंडला जोरदार धडक दिली. कंपाउंड तोडत ट्रक थेट शेजारील गोठ्यात घुसल्याने मोठा अनर्थ घडला.…

जेवणातून विषबाधा : वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू, १३ मजूर रुग्णालयात उपचाराधीन

पैठण : पैठण शहराजवळील शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ३३ वर्षीय ललिता पालवीया या महिलेचा मृत्यू झाला असून, १३…

विजेच्या तडाख्यापासून जीवितहानी टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रे बसवा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात विजांच्या तडाख्यामुळे होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी वीज अटकाव यंत्रे बसवावीत, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क