Tag: #रस्तेसुरक्षा

🚑 ‘राह-वीर’ योजना: अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने केंद्र सरकारने ‘राह-वीर’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या…

कर्णकर्कश आवाज करणारे 705 सायलेंसर पोलिसांनी केले नष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट तसेच इतर दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बदल करून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन…

राँग साईडवर गाडी चालवणाऱ्यांना चाप; शहरात पोलिसांची विशेष मोहीम, शेकडो वाहनचालकांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) अवघ्या सहा तासांत शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये एकूण…

कर्णकर्कश सायलन्सरविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; चार तासांत १४१ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाईक व बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे प्रचंड आवाज करणाऱ्या टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी ४ ते रात्री…

HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम संधी : सरकारने दिली १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनधारकांना दिलासा देत, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. राज्यातील लाखो दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक अजूनही HSRP बसवलेली…

दुचाकी वाहनांसाठी नवे नियम : ABS अनिवार्य, दोन हेल्मेट्सही बंधनकारक

देशातील दुचाकी चालकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारी 2026 पासून देशात विक्री होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये एबीएस (Anti-lock Braking System) अनिवार्य…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क