Tag: #विद्यार्थी

शाळेच्या पहिल्याच दिवशी १.४० लाख विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके; महापालिकेचे नियोजन अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके पोहोचावीत, या उद्देशाने महापालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे काटेकोर नियोजन केले आहे.…

सातारा परिसरातील तलावात दुर्दैवी दुर्घटना; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत…

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवार, उद्या २१ मेपासून सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज नोंदणीचे वेळापत्रक जाहीर…

निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्याने संपवलं जीवन; पुंडलिक नगरातील घटनेने शहरात हळहळ

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आज दहावीच्या निकालाची उत्सुकता असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुंडलिक…

🎓 उद्या लागणार दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो…

📢 बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार!

पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC) बारावीचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.…

अभ्यासाच्या तणावातून घर सोडले; केदारनाथ गाठण्याच्या निर्धारात १४ वर्षीय मुलाचा तीन राज्यांतून २,९११ किमी प्रवास

छत्रपती संभाजीनगर – “अभ्यास, गुण, अपेक्षा… आणि मनावरचा वाढता ताण” – याच भावनांच्या ओझ्यातून १४ वर्षीय मुलाने घराचा निरोप घेतला. केवळ डोळ्यांत एकच स्वप्न – थेट केदारनाथ गाठायचे. मात्र, सात…

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं; शिक्षण विभागाची तयारी पूर्ण

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच शिक्षण विभाग आणि बालभारतीने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. यंदा इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला…

शहरातील शाळांमध्ये १५ मिनिटांचा स्वच्छता उपक्रम; मनपाकडून शाळांना देणार पत्र

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मनपा प्रशासकांनी जपानच्या धर्तीवर एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क