Category: राजकीय

महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी…

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर केली असून, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान…

भाजपला नवा बळकटीचा हात – माजी शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये

मुंबई : मराठवाडा पदवीधर मतदार संघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षविस्ताराचा वेग वाढविला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस पदाधिकारी आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मधुकर किसनराव देशमुख…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

राज्यात नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर; महिलांना मोठी संधी, नव्या राजकीय समीकरणाची चाहूल

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्त्वाची पायरी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदांसाठी आरक्षणाची प्रतिक्षित सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी…

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय धक्का; त्र्यंबक तुपे शिंदे गटात

मुंबई : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेचे क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. ११) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; दिवाळीनंतर प्रक्रिया सुरू होणार

नाशिक : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस निवडणूक प्रक्रियेची सुरुवात…

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

कर्जमाफीसाठी मंत्रालयात घुसून आंदोलन करू  – बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, मात्र रमीच्या खेळातून तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा कर गोळा होत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छिमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे…

उद्या जालना रोडवर प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन; शेतकरी, दिव्यांग, कामगार यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणार

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, दिव्यांगांचे मानधन वाढविणे यासह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे उद्या, गुरुवारी (दि. २४) जालना रोडवरील दूध डेअरी चौकात सकाळी ११…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क