Tag: #पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला ८२२ कोटींचा कर्जमार्ग मोकळा – मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था या सर्व…

१९३ कोटींची जलवाहिनी व फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्राचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना वाढीव आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या जलपुरवठा प्रकल्पाचे आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ३…

हर्सूल तलावातील जलसाठा फक्त १९ फुटांवर; ओव्हरफ्लोसाठी ९ फूट पाणी आवश्यक

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या ११ वॉर्डांचा पाणीपुरवठा हर्सूल तलावावर अवलंबून आहे. मात्र यंदाचा पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले तरी तलावात पाण्याची अपेक्षित आवक झालेली नाही. परिणामी, तलावातील…

“शटडाऊनचा परिणाम; शहरात पाण्याचा टप्पा दोन दिवस उशिराने”

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना आधीच ८ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असताना, आता तो १० दिवसांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राला…

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीप्रकल्पासाठी मोठा दिलासा; हडकोच्या कर्जाला शासनाची हमी

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. हडको (HUDCO) या वित्तीय संस्थेकडून राज्यभरातील विविध नागरी सुविधा प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या…

जलवाहिनी पुन्हा फुटली, शहर पाण्याविना तडफडले!

छत्रपती संभाजीनगर: शहराची तहान भागवणाऱ्या जलवाहिन्या सतत फुटत असल्याने पाणीपुरवठा कोलमडला आहे. मंगळवारी दुरुस्त केलेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी अवघ्या २४ तासांत पुन्हा फुटली, तर बुधवारी दुपारी ७०० मिमी व्यासाची…

शहरात पुन्हा पाणीटंचाई! गुरुवारी ३६ तासांचा शटडाऊन

छत्रपती संभाजीनगर: शहरात पुन्हा एकदा पाणीटंचाई जाणवणार आहे, कारण महापालिकेने पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल ३६ तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (२० मार्च) सकाळी ११ वाजता जायकवाडीतून शहराचा पाणीपुरवठा…

‘तारीख पे तारीख’ संपणार? एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता…

जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक, पाणीपातळी ३८ टक्क्यांवर

जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क