Tag: #राजकारण

संभाजीनगरात पहिल्याच दिवशी १८१६ अर्ज खरेदी ; परंतु एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राजकीय पक्षांच्या इच्छुकांसोबतच…

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

जरांगे पाटील यांच्या आरोपांवर धनंजय मुंडे आक्रमक; सीबीआय चौकशीची केली मागणी

बीड : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘माझ्या हत्येचा कट रचला’ असा थेट आणि गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच…

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

राज्यात नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर; महिलांना मोठी संधी, नव्या राजकीय समीकरणाची चाहूल

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्त्वाची पायरी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदांसाठी आरक्षणाची प्रतिक्षित सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी…

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय धक्का; त्र्यंबक तुपे शिंदे गटात

मुंबई : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

लातूर गोंधळ प्रकरण : सूरज चव्हाण यांचा राजीनामा, पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य

लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले…

शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची औपचारिक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री; अन्न व नागरी पुरवठा खात्याची धुरा येण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क