Tag: #राजकारण

बारामतीच्या विकासाचा पॅटर्न संभाजीनगरात राबवण्याचा राष्ट्रवादीचा दावा; मनपा निवडणुकीत बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून पवारांच्या बारामतीतील विकासाचा आदर्श संभाजीनगरात राबवण्याचा दावा करण्यात…

उमेदवारी अर्जाची कसरत; ‘एक लाख द्या, अर्ज भरून घ्या’ असा संभाजीनगरमध्ये नवा ट्रेंड

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना भरावा लागणारा तब्बल १९ पानांचा उमेदवारी अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा अर्ज केवळ औपचारिक नसून उमेदवाराची संपूर्ण माहिती, म्हणजेच जणू काही…

उद्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मशाल रॅली; महापालिका प्रचाराचा होणार शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात…

संभाजीनगरात पहिल्याच दिवशी १८१६ अर्ज खरेदी ; परंतु एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राजकीय पक्षांच्या इच्छुकांसोबतच…

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

जरांगे पाटील यांच्या आरोपांवर धनंजय मुंडे आक्रमक; सीबीआय चौकशीची केली मागणी

बीड : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘माझ्या हत्येचा कट रचला’ असा थेट आणि गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच…

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

राज्यात नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर; महिलांना मोठी संधी, नव्या राजकीय समीकरणाची चाहूल

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्त्वाची पायरी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदांसाठी आरक्षणाची प्रतिक्षित सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी…

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय धक्का; त्र्यंबक तुपे शिंदे गटात

मुंबई : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क