Tag: #HeavyRain

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने एक शेतकरी हतबल झाला व त्याने टोकाचे पाऊल उचलले. बकापूर-पळशी गावातील मधुकर सर्जेराव पळसकर या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात…

रुग्णालय फक्त १५ मिनिटांवर, पण पुरामुळे २ तासांचा विलंब; वैजापूरच्या तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.…

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने…

काल रात्री संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर; अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, अवघ्या २४ तासांत तब्बल ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात काल दिवसभरात…

शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा : खरीप 2025 साठी 2,215 कोटींची मदत जाहीर

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप…

🌩️ छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तुफानी पाऊस, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले 🌩️

छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर हवामानाने अचानक पलटी घेतली. दिवसभर ऊन आणि दमट वातावरणानंतर संध्याकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत…

छत्रपती संभाजीनगरात काल दोन तासांत ४० मिमी पाऊस, शहर जलमय

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे…

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

राज्यात १५ हजार पोलिसांची पदे भरणार; कॅबिनेटमध्ये चार मोठे निर्णय

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क