Tag: #WeatherUpdate

शहराचा पारा ३९.८ वर; तापमानाचा पुन्हा रेकॉर्ड

छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढू लागला असून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे नागरिकांसाठी असह्य होत असून उन्हाचा चटका आणि…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका वाढला; तापमानाचा नवा विक्रम, आठवडी बाजारात ग्राहकांची घट

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल–मे महिन्यात जाणवणारा उन्हाचा कडाका यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून दररोज नव्या उच्चांकाची नोंद होत आहे.…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान ३४.४ अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून शनिवारी (२१ फेब्रुवारी) उन्हाने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली. शहराचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले असून हा…

🌞 हिवाळ्याला निरोप, उन्हाळ्याची आगमनघोषणा! फेब्रुवारीतच छत्रपती संभाजीनगर तापू लागले 🔥

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून साधारण महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. १५ फेब्रुवारी रोजी शहरातील कमाल तापमान थेट ३३.४…

मराठवाड्यात थंडीचा जोर कायम; नववर्षाचे स्वागतही हुडहुडीनेच

छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात थंडीची लाट काहीशी ओसरल्याचे चित्र असले, तरी अनेक भागांत अद्याप हुडहुडी कायम आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने पहाटे व रात्रीच्या…

शहरात हिवाळ्याचा कडाका वाढला; तापमान १० अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४…

छत्रपती संभाजीनगरात तापमानाचा पारा घसरला; बोचरी थंडीची चाहूल

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरातील तापमानामध्ये मोठी घसरण नोंदवली गेली असून रविवारी (दि. ३०) चिकलठाणा वेधशाळेच्या मते शहराचे किमान तापमान तब्बल १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. यंदाच्या हंगामातील हे…

छत्रपती संभाजीनगरात काल दोन तासांत ४० मिमी पाऊस, शहर जलमय

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे…

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

राज्यात १५ हजार पोलिसांची पदे भरणार; कॅबिनेटमध्ये चार मोठे निर्णय

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क