Category: राजकीय

लातूर गोंधळ प्रकरण : सूरज चव्हाण यांचा राजीनामा, पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य

लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले…

शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची औपचारिक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे…

शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांच्या जागी एकमताने निवड

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक बदल करत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर…

“क्या हुआ तेरा वादा?” म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे महावीर चौकात चक्काजाम आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज (१२ जून) छत्रपती संभाजीनगरातील महावीर चौकात तीव्र चक्काजाम आंदोलन केले. “क्या हुआ तेरा…

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा — सरकारवर दानवे यांचा हल्लाबोल!

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली असून, आज बुधवार (११ जून) रोजी क्रांती चौकातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री; अन्न व नागरी पुरवठा खात्याची धुरा येण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

“लबाडांनो, पाणी द्या” आंदोलनाचा समारोप आज; उद्धव ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईच्या प्रश्नावर ठाकरे गटाने छेडलेल्या “लबाडांनो, पाणी द्या” या आंदोलनाचा समारोप आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज शहरात भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार…

‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलनाचा अखेर हल्लाबोल! आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडकणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नावर १३ एप्रिलपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा समारोप १६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या…

‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत ठाकरे गटाचे जनआंदोलन सुरू; विविध चौकांत रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधून संतप्त आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने ‘लबाडांनो पाणी द्या’ या घोषणेसह जनआंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मुकुंदवाडी, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, हर्सूल टी पॉईंट या…

VIDEO!! पोलीस व्हॅनसोबत बंदूक घेऊन रिल बनवणे तरुणाला पडले महागात; हर्सूल पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात तरुणाई अनेकदा अतिरेकी पावले उचलत असून, असाच एक प्रकार शहरातील हर्सूल परिसरात समोर आला आहे. आर्ताफ पटेल या तरुणाने चक्क पोलीस व्हॅनचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क