Tag: #RoadSafety

नियंत्रण सुटले कार दुभाजकावर आदळली; आग लागली आणि सुदैवाने थोडक्यात बचावले 5 जण..!

छत्रपती संभाजीनगर : “वेगावर नियंत्रण ठेवायला हवं”, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर अपघात सोमवारी शेंद्रा MIDC परिसरात घडला. समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे प्रवास करणारी एमएच १३ डीवाय ९६९१…

बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची धडक कारवाई; ७९७ रिक्षांवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवत कठोर कारवाई केली. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि उध्दट वर्तन करणाऱ्या…

पडेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दाम्पत्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव परिसरात शनिवारी (दि.२५) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात निवृत्त प्राध्यापक आणि त्यांची वकील पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पडेगाव रस्त्यावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत…

शिवाजीनगर–देवळाई भुयारी मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम; पाऊस पडला तर वाहतुकीत होणार बदल 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी…

शिवाजीनगर भुयारी मार्गावर स्कुटी घसरून अपघात; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर साचलेल्या पाणी व चिखलामुळे अखेर एकाचा जीव गेला आहे. या मार्गावर झालेल्या अपघातात अंकुश भाऊराव शंकपाळ (६४, रा. चिकलठाणा) या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान…

वेरूळ घाटात भीषण अपघात : जावई-सासूचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळ घाटात गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. आयशर ट्रक आणि १६ टायर ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन दोन निष्पाप जीवांचा…

दुचाकींवर टोल? गडकरींचं स्पष्ट स्पष्टीकरण; अफवांना मिळाला पूर्णविराम

नवी दिल्ली : “दुचाकी वाहनांवर टोल आकारला जाणार” अशा बातम्यांनी देशभरात खळबळ उडवली असतानाच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी…

HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम संधी : सरकारने दिली १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनधारकांना दिलासा देत, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. राज्यातील लाखो दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक अजूनही HSRP बसवलेली…

दुचाकी वाहनांसाठी नवे नियम : ABS अनिवार्य, दोन हेल्मेट्सही बंधनकारक

देशातील दुचाकी चालकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारी 2026 पासून देशात विक्री होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये एबीएस (Anti-lock Braking System) अनिवार्य…

महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीची मदत होणार ; कर्मचाऱ्यांना दिले जाणार ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर : महामार्ग शहराच्या बाहेरून गेले असल्याने अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यात अडथळे निर्माण होतात. या स्थितीवर उपाय म्हणून टोल, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट व महामार्ग देखभाल कर्मचाऱ्यांना ‘बेसिक लाईफ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क