Tag: #MaharashtraPolitics

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

११ ऑक्टोबरला सरकारविरोधात शिवसेनेचा ‘हंबरडा मोर्चा’; उद्धव ठाकरे राहणार अग्रभागी

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर…

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी; कार्यकर्ते ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात अनपेक्षित गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर ते भाषणास प्रारंभ करताच काही कार्यकर्त्यांनी अचानक…

कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेचे क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. ११) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.…

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

कर्जमाफीसाठी मंत्रालयात घुसून आंदोलन करू  – बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, मात्र रमीच्या खेळातून तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा कर गोळा होत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छिमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे…

लातूर गोंधळ प्रकरण : सूरज चव्हाण यांचा राजीनामा, पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य

लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले…

शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची औपचारिक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे…

शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांच्या जागी एकमताने निवड

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक बदल करत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क